Wednesday, December 14, 2016

Be the CEO of your own Life ...


Pls purn vacha
अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा
नक्की वाचा......

Be the CEO of your own Life ...

बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात...
👌👌👌👌👌👌

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट..
 कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.
मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नावाला.
माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)

माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.
जेमतेम चाळीशीचा असावा.
 जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.
अंगावर ब्रुट.
हातात मराठी पुस्तक.
खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.
रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली.
त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.
ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
 न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.
’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली..

पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,
’वाचन आवडतं?’

‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.
’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.

‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही.
इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.

‘खायला आवडतं?’
 कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.

‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’

‘हो?  मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’

‘नाही नाही…रोज दोन वेळा..
आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच..
’ हिट विकेट !

तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण.. तसंच वाचन !’

‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’
दयनीय चेहरा करत मी म्हटलं..

‘वेळ मिळत नाही. मी काढतो.
‘वेळ’ ही जगातली सगळ्यात
 ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो..

 फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला !
 ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना,

की माझी खात्री आहे,
नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’

 मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’

मी आणखी हसू लागलो.
‘आय ऍम प्रीटी सिरीयस..
 तुम्ही पाहिलंय यमाला ?

मी पाहिलंय.
दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो.
 समोरून भरधाव गाडी आली.
त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला.
त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं.
त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो..
 हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन..
 मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.

माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस !

 तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात..
 मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं..

‘साफ चूक !
माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’

‘मी समजलो नाही.’

‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते..

वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…
गंमत म्हणजे,
आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही..
 ते कुठेतरी गुंतवतो..
भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून !

या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो..
मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो..
 आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

 खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील या ‘अन्याया’ विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो..

 म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं,
 यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं..

 इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा..
आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’

‘म्हणजे नक्की काय केलं?’
माझी उत्सुकता आता वाढली होती.

‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली..

 मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा
‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.

‘वेल… तुम्हाला काय वाटतं हे

Wednesday, November 9, 2016

Was Mukesh Ambani already aware of Indian Government's decision of demonetizing ₹500 and ₹1000 notes?

Please don't be misguided by such low level political propaganda. Keep your mind open and look at the facts.
Mukesh Ambani bought the company in 2010. This is a matter of public record and easily verifiable.
He bought a company in 2010 to convert his black money to white in 2017 because he knew Narendra Modi will win the 2014 elections and change the large denomination notes in 2016 till december end. That's as absurd as it sounds. Even if he employed the best astrologer in the world, it would still be stretching it too far to even think this has an iota of truth.
Further from wikipedia, I can add this.

Edit: sorry, missed the point. Maybe he had developed a time machine which he used in future to travel back in time and gave the news about upcoming events to himself.
Sorry, couldn't resist. The question seems to be asking for such an answer.

Sunday, October 30, 2016

Be the CEO of your own Life

अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा
नक्की वाचा......




Be the CEO of your own Life ...





बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात...



दोन दिवसांपूर्वीची गोष्ट..
 कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.
मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नावाला.
माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)


माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.
जेमतेम चाळीशीचा असावा.
 जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.
अंगावर ब्रुट.
हातात मराठी पुस्तक.
खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.
रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली.
त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.
ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
 न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.
’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली..

पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,
’वाचन आवडतं?’

‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.
’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.

‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही.
इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.

‘खायला आवडतं?’
 कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.

‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’

‘हो?  मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’

‘नाही नाही…रोज दोन वेळा..
आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच..
’ हिट विकेट !

तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण.. तसंच वाचन !’

‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’
दयनीय चेहरा करत मी म्हटलं..

‘वेळ मिळत नाही. मी काढतो.
‘वेळ’ ही जगातली सगळ्यात
 ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो..

 फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला !
 ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना,

की माझी खात्री आहे,
नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’

 मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’


मी आणखी हसू लागलो.
‘आय ऍम प्रीटी सिरीयस..
 तुम्ही पाहिलंय यमाला ?

मी पाहिलंय.
दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो.
 समोरून भरधाव गाडी आली.
त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला.
त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं.
त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो..
 हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन..
 मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.


माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस !


 तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात..
 मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं..



‘साफ चूक !
माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’

‘मी समजलो नाही.’


‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते..

वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…
गंमत म्हणजे,
आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही..
 ते कुठेतरी गुंतवतो..
भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून !

या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो..
मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो..
 आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

 खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील या ‘अन्याया’ विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो..

 म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं,
 यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं..

 इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा..
आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’

‘म्हणजे नक्की काय केलं?’
माझी उत्सुकता आता वाढली होती.


‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली..

 मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा
‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.

‘वेल… तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही..

आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते’ केलेत.
त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.

‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.

मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला..
 ‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो..

 दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.

माझ्या बोर्डवर विविध माणसे आहेत..

फरहान अख्तर,
शिवाजी महाराज,
अब्दुल कलाम,
डॉ.बी आर आंबेडकर
चार्ली चॅप्लीन,
गांधीजी,
अमिताभ,
हेलन केलर,
जे आर डी टाटा…..’

माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.

‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं.
या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे.
काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात.

 मी काय करतो… अं…उदाहरण देतो…
समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू?

मग ते सांगतील ते करतो.

 व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो.

कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं.

मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात.

कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’

माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..
’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल.
पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम !

आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो..

जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.

हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय..

 गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light..

मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’


मी त्या तरुणाला नाव विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.



चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.

मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो.

 तुम्ही…प्लीज..कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.

अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे?
ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !

घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’ मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं..
 वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली..

 मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता..

त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.

मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.

कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !

प्रत्येकाने वाचावा अअप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा
नक्की वाचा......




Be the CEO of your own Life ...





बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात...

Monday, September 12, 2016

बेबी कोण आहे?"


नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर
मेसेज येतो ...
.
"हाय, गुड मॉर्निंग डियर"
(मेसेज फ्रॉम बेबी)
सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. विचारात पडते,
ही "बेबी" कोण आता ?
.
नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कुण्या
बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो. आणि
मोबाईल घेऊन रिप्लाय करतो,
"हाय बेबी, हाऊ आर
यु ?" आणि आपल्या कामाला लागतो.
तो रिप्लाय
देखील बायको पाहते.
मग दिवसभर डोक्यात विचार
सुरू होतात, कोण असेल ही बेबी ?
.
संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते,
"ही बेबी कोण आहे हो ?"
नवरा केवळ हसतो आणि उत्तरं न देता आपल्या
कामाला लागतो.
असेच एक दोन दिवस जातात.
पुन्हा एके सकाळी मेसेज येतो,
.
"हाय, आज तरी भेटणार का ?
खूप आठवण
येतेय तुझी" (मेसेज फ्रॉम बेबी)
.
हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे,
नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. आणि एकेदिवशी
नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात.
त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते.
दोघात कडाक्याचे भांडण होते.
तिच्या मनात अढी बसलेली त्यात भांडण पेटलेले.
त्या भरात
बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर
त्याच्यासाठी एक चिट्ठी ठेवते "मी घर सोडून
माहेरी जातेय, कायमची"
.
****
नवरा घरी आल्यावर चिट्ठी वाचून सुन्न होतो !!
***
पंधरा दिवस जातात. आणि एकेदिवशी बायको
आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत
असते, त्या घराची बेल वाजते. बायकोच दार उघडते.
दारात दहा वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी !!
ती विचारते, "अमुकच्या मिसेस तुम्हीच न ?"
बायको "हो" म्हटल्यावर ती मुलगी तिच्या
हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू
लागते.
****
"प्रिय सखी, ज्या "बेबी"वरून इतके वादळ उठले आणि
तू घर सोडून गेलीस, तीच ही "बेबी" आहे. जिने आता
तुला हे पत्र दिलेय. अनाथ आश्रमातील ही गोड
मुलगी. हिच्याच सोबत मी बोलायचो, सिनेमाला
जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस कि "हे
बेबी कोण आहे?" तेव्हा मुद्दाम सांगितले नाही.
म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझा "बेबी
संशय" वाढतच गेला. आणि तिथेच विश्वासाला तडा
गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट
घडवणार होतो. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत
नव्हतीस. आणि रागाच्या भरात निघून गेलीस"
आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्या समोर उभी
आहे न, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी
आहे"
थांब ! दचकू नकोस. शांतपणे पुढचे वाच !!
आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षे आधीची घटना. तू
कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका
प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी
बोलावून तुला कॉफीतून गुंगीचं औषध दिलेलं आणि
नंतर "नको ते कृत्य" केलेलं. तुझी चूक नसतानाही
निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही
अबॉर्शन घडलं नाही. इभ्रतीचा बोभाटा नको
म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच झाकलेलं.
तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोभाटा न
होता "नको" ते बाळ जन्मल. पुढे तुझ्या वैवाहिक
जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडलांनी
गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलेलं !
तेच बाळ म्हणजे ही बेबी !! वाटल्यास तिच्या
डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे
जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला
असशील. किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे.
***
(बायको पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील
तीळ पाहते. तीळ दिसताच ती मनातून कोसळते.
डोळे भरून आलेले. पण पत्र अजून बाकी असतं. ती पुढे
वाचायला सुरुवात करते )
***
"आता हे सगळं मला कस माहित ?
तर तुझ्या पापभिरू वडिलांनीच न राहवून आपल्या लग्नाच्या एक
महिना आधी मला भेटून हे सांगितलं व वाटल्यास
अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता, सुचवलं.
तरीही मी तुला स्वीकारलं.
कारण झाल्या प्रकारात तुझी चूक
काहीच नव्हती. आणि आपले लग्न झाले. पण मीच अधून मधून त्या बेबीला जाऊन भेटायचो. तिच्या सहवासात छान वाटायचे.
लळा लावला होता पोरीने.
.
बास !! माझे सांगून संपलंय सगळं !
आता विचार कर
आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर आणि तरच ग्यालरीत ये"
.
सदैव तुझाच xxxxx "
.
****
बायको ताडकन धावत धावत ग्यालरीत जाते.
खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख !!
आणि इकडे हिच्या डोळ्यात अश्रूचा महापूर !!
.
****
कारण कोणतेही असो,
दोघांमध्ये संशयाला कधीच
थारा देऊ नका !!
शांतपणे समोरासमोर बसून निरसन
करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा.
कारण जगात "संशय" हा एकमेव असा रोग आहे,
ज्यावर अद्याप औषध निघालेले नाही !! त्यावर औषध एकच ...
नात्यात वाद नको संवाद हवा

Friday, September 9, 2016

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.


एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता.
त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही.
शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला.
हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला,
एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला.
तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली.
I पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली.
वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ?तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय."
माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता.
रात्र झाली तशी माणसाला झोप लागली.
हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला, "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."
पण अस्वलानं तसं केलं नाही.
थोड्या वेळानं माणसाला जाग आली. मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली.
तो माणसाला म्हणाला, "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल."
माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला.
सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही.
पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला.
ते म्हणालं,
"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला फसवलंस.
"पशूंवर" विश्वास ठेवता येतो, "माणसांवर" नाही, हे मला आज समजलं."
ध्यानात ठेवा मित्रांनो
पाठीत खंजर खुपसुन कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे, हे आपल्या हातात आहे.
ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणार्या असतात,याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

Efficient Management & Effective Execution.


Ratan Tata was holding a weekly meeting with tata steel staff at a football ground in jamshedpur.

While watching the football match, to strike a conversation, a worker took up an issue. He told Tata Quality of toilets for workers is terribly bad with leaking taps, clogged commodes and unbearable stink. No maintenance is being done for workers toilets,  whereas the maintenance of officers toilet is  very good, clean and neat with air purifiers, dryers, hand towels,  etc
                                                       
Ratan Tata asked his top executive how much time he needs to set it right. He said 1 month. Ratan Tata said I would rather do it in half a day and asked for a carpenter.

Next day toilet sign board on workers toilet was changed to officers  and officers to byworkers. There were instructions to change it back every fortnight.
                                             
Quality of both toilets became same..... Good.

Excellent example of Efficient Management & Effective Execution.
Forwarded post

Friday, September 2, 2016

माणसे ओळखायला शिका 👍


एक बोधकथा

एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.

पशुवैद्य : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?
मुलगा (अतिशय आश्‍चयाने) : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !
पशुवैद्य : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ? ?...

या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासमवेत सतत असतात, ज्यांच्यासमवेत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची स्थिती पाहून द्रवत असता ....जरा सांभाळून !
तात्पर्य : माणसे ओळखायला शिका 👍🏻

Wednesday, August 31, 2016

आई


बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती


"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

 तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..



पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

 कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??


तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

 पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.


आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो


आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,


ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔



हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....✍🏻🤗

Tuesday, August 30, 2016

व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश सेव्ह कसे करावेत.?

*"व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश सेव्ह कसे करावेत.?"
आजकाल व्हॉटस् अपवर दररोज हजारो संदेश येतात त्यातील काही *अतिमहत्वाचे लेख असतात, काही कविता व लेख मनाला स्पर्श करून जाणाऱ्या असतात, दैनंदिन जिवन सुखकर करणाऱ्या टिप्स असतात, एैतिहासिक माहिती असते, शेतीविषयक मार्गदर्शन असते, समाजाविषयी महत्वाचे संदेश असतात* इत्यादी गोष्टी आपणाला खूप आवडतात परंतु प्रबळ इच्छा असूनही आपण हे संदेश जतन करू शकत नाही किंवा प्रत्येक संदेश लिहून काढण्या इतपत वेळही आपल्याकडे नसतो...
याकरिता एक अत्यंत सोपा उपाय आहे. *Playstore* मधून *Notebooks* या नावाचे अॅप्लिकेशन इन्सटॉल करा अन् आपले बहुमोल संदेश कायमस्वरूपी जतन करा.
📚📒 *Notebooks हे कसे शोधावे..?*
Play store मध्ये जावून जसेच्या तसे Notebooks लिहून सर्च करा. _वेगवेगळ्या रंगाची एकावर एक ठेवलेली पाच पुस्तके व त्यांच्याआधाराने पिवळ्या रंगाचे एक पुस्तक उभे केले आहे (📚📒)हा Notebooks चा *आयकॉन* आहे_ केवळ असा आयकॉन असलेलेच Notebooks इन्सटॉल करा.
📚📒 *Notebooks मधे महत्वाचे संदेश कसे जतन करावेत..?*
Notebooks इन्सटॉल करून ओपन केल्यानंतर त्यामध्ये + Plus हे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करून आपण विषयानुसार आपणास आवश्यक तितक्या सिंगल नोटबुक तयार करू शकतो. त्यामध्ये १००० पर्यंत पेजेस घेता येतात. हव्या त्या डिझाईनचे कव्हर ठेवता येते. त्यांना विषयानुसार वेगवेगळी नावे द्यावेत उदा - ऐतिहासिक माहिती, महापुरुष, बोधकथा, प्रेरणादायी विचार, आरोग्य टिप्स, सुविचार इत्यादी इत्यादी आपल्या गरजेनुसार...
त्यानंतर वेळोवेळी व्हॉटस् अपवरील _आपले आवडते संदेश कॉफी करून त्या त्या विषयाच्या नोटबुक मध्ये पेस्ट करावेत.._
दररोज कॉफी पेस्ट करण्याइतपत आपल्याकडे वेळ नसेल तर ते महत्वाचे संदेश वाचता क्षणीच Star करून ठेवावेत व जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा हे Star केलेले संदेश Notebooks मध्ये विषयानुसार पेस्ट करावेत.
📚📒 *Whats app डिलीट झाले तर Notebooks मधील संदेश डिलीट होतात का..?*
नाही. Whats app व Notebooks ही दोन्ही वेगवेगळी अॅप्लिकेशन असल्या कारणाने Whats app डिलीट झाले तरी आपण Notebooks मध्ये जतन केलेला एकही संदेश डिलीट होत नाही...
📚📒 *मोबाईल बदलला किंवा चोरी झाला तरी Notebooks मध्ये जतन करून ठेवलेले जुने संदेश जसेच्या तसेच नविन मोबाईल मध्ये घेता येतात काय..?*
होय घेता येतात. आपला मोबाईल चोरीला गेला तरी चिंता करण्याचे कारण नाही आपण जतन केलेली सर्व माहिती जशीच्या तशी नविन मोबाईल मध्ये घेता येते..
यासाठी फार मेहनत करण्याची गरज नाही...
याकरिता दोन पद्धती आहेत..
1) *_ऑफलाईन बॅकअप_*
हा बॅकअप आपल्या मेमरी कार्ड (Local Storage) मध्ये घेता येतो. मोबाईल बदलतेवेळी नविन मोबाईल मध्ये आपण संग्रहित केलेले सर्व संदेश जसेच्या तसे घेता येतात..
दर दहा-बारा दिवसांनी Notebooks चा ऑफलाइन बॅकअप घ्यावा.
2) *_ऑनलाईन बॅकअप_*
हा बॅकअप घेण्यासाठी अापले Dropbox किंवा Google Drive अकाउंट हवे असते. कृपया हे अकाउंट तयार करावे. आपला मोबाईल चोरीला गेला असता आपण Notebooks मध्ये जतन करून ठेवलेली आपली सर्व माहिती नविन मोबाईल मध्ये जशीच्या तशी Restore करता येते. आपण नियमित ऑनलाईन बॅकअप घेतल्यास ऑफलाइन बॅकअप घेण्याची गरज नाही.
📚📒 *Notebooks चे इतर फायदे कोणते..?*
आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातील हिशेब, कामाच्या याद्या, नियोजन, आपण लिहत असलेले महत्वाचे लेख आदी गोष्टी वेगवेगळ्या नावांच्या नोटबुक तयार करून त्यामध्ये लेखन करून कायमस्वरूपी जतन करू शकता.
📚📒📚📒📚📒📚📒📚📱📲📲📲📲📲📲📲📲📲
*हल्ली* व्हाट्सपवर गृपची संख्या खुप झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाकडे निदान ५० गृप तरी असेलच.. त्यामुळे एखादी पोस्ट ५० गृपवर *पाठवणे* म्हणजे मोठीच कसरत करावी लागते सोबतच वेळही खर्ची होतो...
परंतु आता व्हाट्सपने नवीन अपडेट मध्ये एकच पोस्ट एकाच वेळी अनेक गृपवर - कॉन्टॅक्ट वर फॉरवर्ड करण्याची *सुविधा* उपलब्ध करून दिली आहे...
यामुळे आपला *वेळ व श्रम* दोन्ही वाचेल, त्यासाठी...
*Thank you WhatsApp*
*________________*
♂♂♂♂♂♂♂♂★■◆●●●♂♂♂♂♂♂
*आज पर्यंत आपल्याला ग्रुप वर पोस्ट करायची असेल तर प्रत्येक ग्रुप ला जाऊन share करावे लागत होते पण व्हाटसप ने आता नवीन अपडेट आणले आहे त्या मध्ये आपणास आपली पोस्ट एकाच वेळी अनेक ग्रुप ला सहारे करता येणार आहेयासाठी आपणास आपल्या पोस्ट वर होल्ड करायचे आहे,होल्ड केल्यानन्तर वरच्या बाजूस बाणाचे

चिन्ह दिसेल त्यावर टच करा व त्यांनतर recent गृप व कॉन्टॅक्ट ची यादी येईल. ज्या गृपवर किंवा कॉन्टॅक्टला पोस्ट करायची आहे त्यावर टच आणि सेंड करा.
*पण एक लक्षात घ्या यासाठी आपण व्हाट्सअप चे beta user असणे गरजेचे आहे.
* *_त्यासाठी काही स्टेप्स आहेत त्यानुसार कृती करा_*
*प्ले स्टोअर मध्ये व्हाट्सप टाकून सर्च करा. पुढे व्हाटस अप बद्दल माहिती येईल. तेव्हा स्क्रीनच्या एकदम खालच्या बाजूला beta tester आहे त्याठिकाणी i am in वर क्लिक करा*
क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट पहा, वेळ जास्त पण लागू शकतो काही वेळाने तुम्ही व्हाटसपचे बेटा टेस्टर झाले आहेत असा msg येईल त्यानंतर तुम्ही तुमचे whatasapp update करा त्यांनतर तुम्हला व्हाटसाप मध्य forward टू many ही सुविधा आलेली दिसेल,यातून तुम्ही एकाच वेळी अनेक ग्रुपला पोस्ट share करू शकता!!!

Friday, August 26, 2016

Every parent Must read once

35 Ways to Respect your children views and ways to know them in a better way. Must read
1. Put away your phone in their presence or avoid talking too much on phone when they r with you
2. Pay attention to what they 
are saying.
3. Accept their opinions.
4. Engage in their
conversations.
5. Look at them with respect.
6. Always praise them.
7. Share good news with them.
8. Avoid sharing bad news with
them.
9. Speak well of their friends
and loved ones to them.
10. Keep in remembrance the
good things they did.
11. If they repeat a story, listen
like it's the first time they
tell it.
12. Don't bring up painful
memories from the past.
13. Avoid side conversations in
their presence.
14. Sit respectfully around
them.
15. Don't belittle/criticize their
opinions and thoughts.
16. Avoid cutting them off when they speak.
17. Respect their age.
19. Accept their advice and
direction.
20. Give them the power of
leadership when they are
present.
21. Avoid raising your voice at them constantly, be very assertive but calmly
22. Avoid walking in front or
ahead of them.
23. Avoid eating before them without sharing with them
24. Avoid glaring at them.
25. Fill them with ur
appreciation even when
they don't think they
deserve it.
26. Avoid putting your feet up in front of them or sitting with your back to them.
27. Don't speak ill of them to
the point where others
speak ill of them too.
28. Keep them in prayers
always possible and teach them to pray
29. Avoid seeming bored or
tired of them in their
presence.
30. Avoid laughing at their
faults/mistakes.
31. Do a task before they ask
you to.
33. Choose your words carefully when speaking with them.
34. Call them by names they
like.
35. Make them your priority
above anything.
Children are parents treasure and their most precious gift on this land. They must have seen the world lesser than you but they see it in a different way which you need to appreciate. Listen to them and try giving them as much time as you can. These by moments are more precious than anything in this world.
Every parent Must read once.

Saturday, August 20, 2016

'पुरोगामी' होणे म्हणजे काय.??

'पुरोगामी' होणे म्हणजे काय.??
स्वतःला 'पुरोगामी' विचारांचे म्हणवणाऱ्या माझ्या तथाकथित मित्रांना,मैत्रिणींना माझे इतकेच सांगणे आहे कि, केवळ चार-चौघात आलो कि पुरोगामित्वाचे डोस देणे व मनातून वा घरात त्याच जुन्या बुरसटलेल्या विचाराचे पाईक असणे असे दुटप्पी वागणे आता बंद करा. बाहेर आल्यावर आम्ही कसे पुरोगामी विचाराचे? हे ओढून ताणून दाखवायचे नि घरात लग्न व शुभ कार्य असले कि, मुहूर्त पहायचे, पत्रिका बघायच्या, मंगळ-अमंगळ पहायचे, घरा-गाड्यांवर लिंबू-मिरच्या टांगायच्या तसेच केवळ ब्राह्मण वा खालच्या जातीतला आहे म्हणून समोरच्याला शिव्या घालताना स्वतः मात्र आपण 'क्षत्रिय किंवा वैश्य'(शेवटी चातुर्वाण्याचेच भाग)असल्याचा अवास्तव अभिमान बाळगायचा यालाच दुटप्पीपणा म्हणतात हे लक्षात घ्या.
भारतातील तथाकथित हिंदू धर्म हा मुळचा वैदिक धर्म आहे . तेव्हा हे जातीपातीचे अहंकार सोडून द्या अशाने तुमच्या पुरोगामित्वाचा बुरखा टराटर फाटला जातो हे तुमच्या गावीही नसते; पण आम्हाला ते दिसते, जाणवते. ऐकिवात असलेला दुतोंडी साप मी प्रत्यक्षात पाहिलेला नाही परंतु अशा लोकांकडे पाहिल्यास ते खरेच अस्तित्वात आहेत याची जाणीव होते.कुणी केवळ अमुक जातीचा वा धर्माचा म्हणून त्याचा राग वा कौतुक करू नका.
पुरोगामी विचार स्वीकारलेला किंवा "जुने जाऊ द्या मरणा लागुनी" म्हणत आधुनिकतेची कास धरून त्याप्रमाणे चालणारा, चांगले बदल घडवून आणणारा माणूस हा 'आमचा' असतो तोच सर्वांना 'आपला' वाटू लागतो. त्याला कोणती;जात नसते, कोणता धर्म नसतो तो केवळ 'माणूस'च असतो तुमच्या आमच्या सारखा
तेव्हा 'पुरोगामी' होणे म्हणजे काय??
तर
माणसाला 'माणसाची' ओळख देऊन त्याला'माणसा;सारखे'वागवणे होय, समानतावादी व विज्ञानवादी बनणे होय.
कुणाचा जाणूनबुजून द्वेष करणे नव्हे!!

एक सुट्टी घ्या

लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे
लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतो. काही जणांची कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेष' कल्पना असते. एकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होते. संवाद ऐका बरं " अगं चार चार ऑफिसर आहेत बँकेत पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो."
"का? बाकीचे काही काम करत नाहीत?" मी विचारले...
"काही काम करत नाहीत गं ...आणि आमचा म्यानेजर पण काही बोलत नाही ." एकूणच माझ्या या मित्राला बँकेत केवळ हमी एकटाच कामाने मारतो आहे असे वाटत होते . " मी एक उपाय सुचवू का ?" मी विचारले .
" तीन आठवडे सुट्टी घे" मी म्हणाले.
"सुट्टी घेऊन काय करू? उगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस. " तो डाफरला .
"तीन आठवडे सुट्टी घे. घरी 'पडे रहो' कर. लायब्ररी मधून फिल्म च्या सी डीज आण , पुस्तके वाच. पण या तीन आठवड्यात एक काम करायचे ...ते म्हणजे एकदाही बँकेच्या जवळपास ही जायचे नाही. "
"त्याने काय होईल?"
"तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास तरी बँक चालू राहिली. बंद पडली नाही . तुझ्या एकट्या मुळे बँक चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ " माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाही. आपल्यामुळे ऑफिस चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात.
माझे एक परिचित आहेत. कधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावे. दर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहकार्याला फोने करून "काय रे काय चालले आहे ?" असे म्हणून पिडत असतात. आपल्या पाठीमागे ऑफिस मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड .म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाही. असुरक्षितातेची भावना हे पण काही जणाच्या सुट्टी न घेण्या मागचे कारण असू शकते .
पाश्चात्य देशातील काही चांगली व्यवस्थापन तत्त्वे आपण उचलली पाहिजेत .तिथे सुट्ट्या कमी असल्या तरी त्या घेतल्याच पाहिजेत असा दंडक असतो .रजा विकणे , साठवून ठेवणे , पेन्शनीत वर्ग करणे असले प्रकार नसतात .माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्या साठी रजा ही घेतलीच पाहिजे असा स्पष्ट आग्रह तिथे असतो . आपले म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी त्यांच्या सोयीच्या आणि पगार जास्तीत जास्ती वसूल कसा करता येईल अशाच गोष्टी उचलल्या आहेत बाकीच्या नुसत्या गप्पा. नारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असते. त्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जा, कुटुंबासाठी वेळ काढा , इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे. आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात हो" म्हणून त्यांचे कौतुक करतो. आणि निदान रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो.
सांगायचा मुद्दा काय की आपण काही तरी लंगड्या सबबी सांगून रजा घेण्याचे टाळतो . कुटुंब आणि स्वतःला जो वेळ द्यायचा तो देत नाही.कशासाठी हा सगळा खेळ मांडला आहे ते कळत नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागवत राहतो. रागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असते. चिडलेला, थकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....
आयुष्याचे संगीत शोधा...जगण्याची प्रेरणा शोधा...
ऐका...
एक सुट्टी घ्या.
Forwarded post

Thursday, August 18, 2016

जिवलग"* परत कधीच दिसत नाही

जरुर वाचा
👌👌👌👌👌👌👌
आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.!
मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या *गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.*
शक्य असेल तेवढा दानधर्म करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी संपत्ती गोळा करुन साठवून ठेवायची गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतःकाही न करता ते नुसते बसून खातील आणि आपल्या मृत्युची वाट बघतील.
*आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?* जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.!
*तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या*. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका.
*मुलांवर प्रेम करा*, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.
*जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही,* हे देखील लक्षात ठेवा.
तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही.
या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या.
आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो ... *"आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!*
प्रेम मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो,
पण
माथ्या आड गेलेला
*"जिवलग"*
परत कधीच दिसत नाही" ...........
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
Forwarded post

Wednesday, August 10, 2016

फक्त तुम्ही खचुन जावु नका.


शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट
परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या
पोरांची.
ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण
अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत
नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच
काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग
वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC
किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत.
.
.
आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश
पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले
नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती
मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc
झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन
शिकवतात. त्यांच्यापेक्षा जास्त हाल
इंजीनियरिंग झालेल्या पोरांचे होतात. बापानी
घरी पार ओढताण करुन,तेवढी कमाई पण नसताना
लाखो खर्च करुन पोराची इंजीनियरिंग पूर्ण केलेली
असते आणि हे कंपनीवाले काष्टीच्या बाजारात
शेळ्या विकल्याप्रमाणे आठ-दहा हजार द्यायलापण
नाक मुरडतात.
.
.
ह्या वयात जेवढि मनाची घालमेल होत असेलना
तेवढी कधीच होत नाय. शिक्षण पूर्ण करून नोकरी
नाय. घरी बापाला पैशे सुद्धा मागायची लाज
वाटते. हे कमी म्हणून गावातले अडानी त्याला
विचारणार,"व्हंय रं अजुन किती राह्यलेय तुझं
शिक्षण?तुला नोकरी कधी लागणार?आयला तू तर
साहेब व्हणार ब्वा." किती डोकं फिरत असेल अशे
टोमणे मारल्यावर?आणि त्याच्यातुन जर असा
दुष्काळ पडला तर विचारुच नका.
.
.
दहावी-बारावी बळचं काठावर पास झालेला
एखादा आर्मीत भरती झालेला कुणी सुट्टीला
आल्यावर त्याला ही पोरं म्हणतात,"मजा आहे ब्वा
तुमची"काळीज तुटंत ही अगतिकता बघुन.
शिकलेल्या पोरींचे तरी बर आहे नोकरीचे नाय जमलं
कुठ तरी निदान लग्न तरी लावता येतं पण शिकलेली
पोरं काय करणार?
.
.
कुठंच काय नाय जमलं तर मोबाइल शॉपी काढ,कसले
पॉलिसी एजेंट हो,MIDCमध्ये कामाला
जा,एखांद्याच्या हाताखाली कामाला जा
किंवा तसलेच काही सटर फटर उद्योग करावे
लागत्यात ह्या सुशिक्षित पोरांना.'आई जेवु
घालीना आणि बाप भिक मागु देईना' पार अशी
अवस्था होते त्यांची.
.
.
मला वाटते मानसिक पाठबळाची सगळ्यात जास्त
गरज ह्याच वयात असते. त्यांना पालकांनी नक्कीच
समजुन घेतले पाहिजे. सगळं काही ठीक होईल असा
विश्वास त्यांना दिला पाहिजे. बाकी
पोरांनीपण सरकारला,मंदीला,दुष्काळाला शिव्या
देण्यापेक्षा ह्यातून कसा उपाय निघेल हे बघितले
पाहिजे. एक ध्यानात ठेवा सगळं ठीक होईल पण
फक्त तुम्ही खचुन जावु नका.
---

Sunday, July 31, 2016

Funny but true

_*" देश तसा चांगला, पण आपणच त्याला उल्टा टांगला..."*_
_१. बदलत्या काळानुसार प्रत्येक आईवडीलांनी ही गोष्ट समजून घ्यावी की, *मुलांना पराठे आणि मुलीला कराटे* येणे गरजेचे आहे._
_२. भारतातीले लोक *हेलमेट* घालणार नाहीत, पण *मोबाईलला स्क्रीनगार्ड* नक्की लावणार. म्हणजे *डोकं फुटून रक्त वाहत गेलं* तरी चालेल, पण *मोबाईल स्क्रीनला स्क्रॅच* नाही आला पाहिजे._
_३. मला *देशाच्या गरिबीविषयी* तेव्हा माहित झाले, जेव्हा कोणीतरी माझ्या *बाईकचा कपडा* गायब केला._
_४. सध्या शाळेत सुरू असलेल्या *उपक्रमांची व कार्यक्रमांची* माहिती *मुख्याध्यापक व शिक्षकांच्या* आधी *झेरॉक्स वाल्यांना* असते._
_५. *गर्लफ्रेंड* पटवल्यानंतरच *मुलांना* कळते की, *200-250 रुपयांचेसुध्दा चॉकलेट्स* असतात._
_६. आम्ही *बँकेवर आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांवर* विश्वास ठेवून आमचे *लाखो रूपये* त्यांच्या ताब्यात देतो. अन् हे लोक *३ रूपयांचे पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.*_
_७. आमच्या देशात *"हाय अलर्ट"* म्हणजे *पोलिसांच्या* हातात *काठी* पकडून त्यांना *नाक्यावर* उभे करणे._
_जसे काय *आतंकवादी "एके ४७"* नाही तर *म्हशी* घेऊन *हल्ला* करणार आहेत..._
_*" थोडेसे मजेदार वाटले तरी वास्तवता आहे हि मित्रांनो "*_
🌹🌹💐💐

Never Give up !!!

One ordinary day one man decided to quit everything – quit his job, his relationship and his spirituality. Simply, he wanted to quit his life. But first he went to the wood to have one last talk with God. He said: “God, can you give me one good reason not to quit?”
The answer was surprising: “Look around”, God has said. “Do you see the fern and the bamboo?”
Then the man replied: “Yes. When I planted the fern and the bamboo seeds, I took very good care of them. I gave them light. I gave them water. The fern quickly grew from the earth. Its brilliant green covered the floor. Yet nothing came from the bamboo seed. But I did not quit on the bamboo. In the second year the Fern grew more vibrant and plentiful. But still, nothing came from the bamboo seed. But I did not quit on the bamboo.”
After that God said: “In year three there was still nothing from the bamboo seed. But I would not quit. In year four, again, there was nothing from the bamboo seed. I would not quit. Then in the fifth year a tiny sprout emerged from the earth. Compared to the fern it was seemingly small and insignificant…But just 6 months later the bamboo rose to over 100 feet tall. It had spent the five years growing roots. Those roots made it strong and gave it what it needed to survive. I would not give any of my creations a challenge it could not handle.”
Then he asked the man: “Did you know, my child, that all this time you have been struggling, you have actually been growing roots. I would not quit on the bamboo. I will never quit on you.”

God also advised him: “Don’t compare yourself to others. The bamboo had a different Purpose than the fern. Yet they both make the forest beautiful.” God said to me: Your time will come. You will rise high”.
But the man had to ask: “How high should I rise?”
Then God answered him with one question: “How high will the bamboo rise?”
The man was confused and answered insecurely: “As high as it can?”
”Yes! Give Me glory by rising as high as you can.” – said God.
The man left the forest and told this incredible story to everyone hoping that it can help everyone to see that God will never gives up on no one.
You should never give up! Don’t tell the Lord how big the problem is; tell the problem how Great the Lord is!
Forwarded post

Saturday, June 11, 2016

मुर्ख असणे आणि मुर्ख समजणे

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...

तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा  म्हणाला " महाशय
तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ?

काही त्याला शिकवा.

त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही "

आणि

मोठ्याने हसू लागला ....

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...

तो घरी गेला ....

त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "

" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला

" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?

म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!

 माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते ..

तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...

रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे

मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो ..

त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात ....

राजा एका हातात
सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर
धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..

आणि

मी चांदीचे नाणे उचलतो ..

त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ...

सार्यांना मजा वाटते .......

असे रोज घडते

मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो

चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही

न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?

असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...

हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..

मुलगा म्हणाला
 " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल ..

 त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल
तर येवू द्या ..

पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.

मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.

काहीजण त्यातुन मोती उचलतात,

काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...
Forwarded msg

Respect yourself and others too

अधिक संपत्तीचा ध्यास*
 *( शाप की वरदान )*
* * * * * * * * * * * * * *

स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली...
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले.

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असतांना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असतांना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असतांना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असतांना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं...

सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा...

परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणीव व्हावी यासाठीच...संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.

आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.

तिच तर खरी संपत्ती...जी आपल्या सोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजाराे मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा...हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे ? "आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात, पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही, कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही... आणि ती असते "आपलं आयुष्य".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून, वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

कुटूंबावर, पती-पत्नीवर, मित्र-मैत्रिणींवर प्रेम उधळत जा...

स्वत:कडे दुर्लक्ष्य  करू नका... स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा.
Forwarded msg

Somewhere in 2095

सन् 2095 यानी की आज से 79 साल बाद...🍁🍁🍁🍁🍁

रितेश अपने कमरे में चुपचाप गुमसुम सा बैठा है....तभी मम्मी की तरंगे कैच होने लगती है (उस समय तक शायद मोबाईल म्यूज़ियम में दिखेंगे और ऐसे छोटे छोटे ऊँगली में फिट होने वाले गजेट्स आजायेंगे जिनका बटन ऑन करने के बाद जिस व्यक्ति के बारे में सोचेंगे उस से मानसिक तरंगो से बात शुरू हो जाएगी जैसे आजकल मोबाईल से होती है।

रितेश... हलो मम्मी...कैसी है आप???

मम्मी:--ठीक हूँ बेटा ..तू बता अभी अमेरिका में धूप निकली की नही??

रितेश:--नही मम्मी अभी कहाँ... करीब दो महीने तो हो ही गए...अभी तक अन्धेरा ही है और मौसम विभाग की भविष्यवाणी हुई है की अभी एक महीने और सूरज निकलने के आसार नही है।

मम्मी:--ह्म्म्म यहाँ भी स्थिति ठीक नही है..पिछले एक महीने से सूरज ढल ही नही रहा...85 डिग्री सेल्सियस तापमान बना हुआ है...भयंकर पराबैंगनी किरणे फैली हुई है..कल ही पडौस वाले जोशी जी का मांस पिघल कर गिरने लगा था...वो अभी भी I.C.U  में भर्ती है

रितेश :--ओह्ह तो क्या उन्होंने घर पे ओजोन कवर नही लगा रखा है क्या???

मम्मी-घर पर लगवा तो रखा है पर उनकी कार का ओजोन कवर थोडा पुराना हो गया था इसलिए...उसमे छेद हो गया और पराबैगनी किरणे उनकी बॉडी से टच हो गई थी।

रितेश:--अच्छा मम्मी आपने सुना इधर एक बड़ी घटना हो गई...परसो अमेरिका के किसी कस्बे में एक पौधा पाया गया...पूरी दुनिया में अफरातफरी मच गई दुनिया भर के वैज्ञानिक वहाँ इकठ्ठा हो गए, काफी रिसर्च चल रही आखिर दुनिया में एक वनस्पति दिखाई देना बहुत बड़ी बात है।

मम्मी:---अच्छा बेटा तू टाईम से अपने भोजन के केप्सूल तो लेता हैं ना???और हां वो पानी वाले केप्सूल लेना मत भूलना वरना तेरी तबियत खराब हो जाएगी और टाईम से ऑक्सीजन लेते रहना बेटा तेरे पापा ने एक बार ऑक्सीजन लेने में लापरवाही कर दी थी पुरे फेफड़े ही बदलवाने पड़ गए...तू तो जानता ही है की अच्छे वाले फेफड़े कितने महंगे हो गए है...।

रितेश:---मम्मी अभी  बजाज के फेफड़े लांच होने वाले है जो कीमत में काफी कम है और सर्विस होंडा के फेफड़ो जैसी ही रहेगी और हां मम्मी आप भी याद रखना घर में तीन चार लिवर एक्स्ट्रा रखा करो.....यूँ भी दादा जी को हर तीन महीने में नया लिवर लगता ही है एकाध एक्स्ट्रा में भी रहना चाहिए कब रात बी रात जरूरत पड़ जाए।

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपको शायद यह मजाक लग सकता है पर अपनी आने वाली पीढ़ी को इन परिस्थितियों से बचाना है तो ज्यादा से ज्यादा पेड़ लगाइये और अपने दोस्तों/रिश्तेदारो/कलीग्स को भी इसके लिए प्रेरित कीजिए।

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
Forwarded msg

Wednesday, April 13, 2016

Run your own race !!

"I was jogging this morning and I noticed a person about 1/3 a mile ahead. I could tell he was running a little slower than me and I thought, good, I will try to catch him. I had about a half mile before I needed to turn off. So I started running faster and faster.

Every block, I was gaining on him just a little bit. After just a few minutes I was only about 300 feet behind him, so I really picked up the pace and pushed myself. You would have thought I was running in the last leg of an Olympic competition. I was determined to catch him.

Finally, I did it! I caught and passed him. On the inside, I felt so good. "I beat him" Of course, he didn't even know we were racing. After I passed him, I realized I had been so focused on competing against him that I had missed my turn. I had gone nearly six blocks past my turn and I had to turn and go back.

Isn't that what happens in life when we focus on competing with co-workers, neighbors, friends, family, trying to outdo them or trying to prove that we are more successful or more important?

We spend our time and energy running after them and we miss out on our own paths to our given destinies. The problem with unhealthy competition is that it's a never ending cycle.

There will always be somebody ahead of you, someone with a better job, nicer car, more money in the bank, more education, a prettier wife, a more handsome husband, better behaved children, etc. But realize that 'You can be the best that you can be, when you are not competing with anyone.'

Some people are insecure because they pay too much attention to what others are, where others are going, wearing and driving. Take whatever you have, the height, weight and personality. Dress well and wear it proudly, you'll be blessed by it. Stay focused and live a healthy life. There is no competition in Destiny.

Run your own race and wish others well.

All the Best

Story of BRiCKS foundation- Part 2

Hello Dear Reader,

So where was I? Huh? Seems I am ageing a bit.. Let me recall..Oh ya I told you how our journey started and Helping Hands was founded.Right ?! Seems that I am on the correct way(Yuppie!! I am still young).But I could see some question marks on our readers faces and seems there might be few questions tickling in your mind..I could sense it too..I was going to tell you story about BRiCKS but told you about Helping Hands...Well the story continues...
Helping Hands was made on Whatsapp and the glimpse of social work had just started and within a few day it was all gone .Things were becoming a bit shady as we had no idea what to do next. Well we needed a future ? We needed a team .Currently we were just enthusiastic who wanted to make a social change but, we needed someone who was more knowledgeable and had some experience..which we completely lacked at that time.Rash was just like a girl on mission, she was searching ways for the problem.After few days Rash called me.She told me that she want us (me and my sis Rajashree) to met someone who could help us in our mission,being a shy type of guy I wanted to say no..but as you all knows its hard for guys to say no.So I replied affirmatively and so the date and place was fixed.Sis informed us that she will be late for meeting but requested to start the meeting.Rash and I went to the meeting place and started waiting for the other person.Within a few minutes I saw a girl coming on a Activa.I Guessed she might be the girls whom we were waiting for. She parked her vehicle somewhere and came near us.Both girls exchanged smiles.Rash already was knowing her as they both were working before in a same office..She was senior to Rash.She moved toward Rash and asked in a low tone with a half smiling face Am I late? Rash politely refused and thus the conversation started. After few minutes the girl noticed that I was feeling lonely as so she introduced herself..Hi!! I am Sarika Kurnurkar.I just said with a low confidence hi..and the two girls started talking to each others again.I was listening to them carefully but after few minutes my energy went down.I felt left alone and thus the moment of awkwardness started to haunt me (Yes girls, Guys too can feel awkward!) .I still demand that I should get bravery award for being their..Many things were just going all above my head.They were talking about Mahila bachat gat,various plans,We could do this we could do that! Both were like a mighty countries fully prepared for war...bombing each others with missiles of knowledge and I was like a poor civilian begging for life who was trapped in that war.(#Refugees Respect) My brain was trying to grasp some words of knowledge..but it was hard for an average brain like me to catchup with these intellectuals. Things were getting rough for me and out of blue..My sis Rajashree came their and my trust on God got restored.She was no less than a angel for me at that time.Finally I had someone to whom I could talk !! So this was my first experience when I met Sarika Mam..It seems a bit exaggerated. Sorry for being harsh with my writings girls...But I will be honest with my readers..But readers its not entire truth our Mam is not such boring type.She is a good-going girl but was just being professional at that time.Which is a good thing.Recently during Mahila din I also came to know that She was a National Cricket player and became C.A in a very short time.I think God Wisdom was overworking while making such types of girls.Its always good to have intellectuals in your group..We are proud to have Sarika Mam in our group.Keep going..Keep rocking.
                                                                                                    .....to be continued